बंद

जिल्हाधिकारी कार्यालय

मुंबई (1995 पर्यंत अधिकृत नाव बॉम्बे म्हणूनही ओळखले जाते) ही भारतातल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले आहे. मुंबई हे भारतातील व दक्षिण, पश्चिम आणि मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे.

अ.क्र. पद अधिका-याचे नाव
1 जिल्हाधिकारी श्री. राजीव निवतकर, भा.प्र.से.
2 अपर जिल्हाधिकारी श्री.रामदास महादेव खेडकर
3 निवासी उप जिल्हाधिकारी श्री.सदानंद जाधव
4 अधीक्षक, शहर सर्वेक्षण आणि जमीन नोंद श्री. कृष्णात कणसे
5 जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी एन.आय.सी. श्रीमती. कविता पाटील
6 उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन श्री. कल्याणराव पांढरे
7 उपजिल्हाधिकारी (एन्सी / रॅम) धारावी श्री.भागवत गावंडे
8 उपजिल्हाधिकारी (इको. / रं.) कुलाबा श्रीमती. स्वाती कारले
9 उपजिल्हाधिकारी, भूसंपादन श्री.शिवाजी पाटील
10 उपजिल्हाधिकारी, मनोरंजन कर श्री.रवींद्र राजपूत
11 उपजिल्हाधिकारी, निवडणूक श्री. माधव पाटील
12 जिल्हा नियोजन अधिकारी श्री.जी बी सुपेकर
13 उपजिल्हाधिकारी तथा समक्ष प्राधिकारी (एन.एस.ई.एल.) मुंबई शहर
14 उपजिल्हाधिकारी तथा एमपीआयडी श्रीमती. प्रिती  पाटील