बंद

जिल्हाधिकारी कार्यालय

मुंबई (1995 पर्यंत अधिकृत नाव बॉम्बे म्हणूनही ओळखले जाते) ही भारतातल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले आहे. मुंबई हे भारतातील व दक्षिण, पश्चिम आणि मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे.

अ.क्र. पद अधिका-याचे नाव
1 जिल्हाधिकारी श्री संजय एल. यादव  (भा.प्र.से.)
2 अपर जिल्हाधिकारी श्री.रविकांत कटकधोंड
3 निवासी उप जिल्हाधिकारी श्री.जयराज जगन्नाथराव कारभारी
4 अधीक्षक, शहर सर्वेक्षण आणि जमीन नोंद श्री. धनाजीराव काशिनाथ धायगुडे
5 अपर जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी एन.आय.सी. श्री. विद्याधर शिवाजी शेळके
6 उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन श्री. कल्याणराव पांढरे
7 उपजिल्हाधिकारी (एन्सी / रॅम) धारावी श्री. जयकृष्ण श्रीरंगराव फड
8 उपजिल्हाधिकारी (इको. / रं.) कुलाबा श्री. जयकृष्ण श्रीरंगराव फड
9 उपजिल्हाधिकारी, भूसंपादन श्री.कृष्णकांत चिकुर्ते
10 उपजिल्हाधिकारी, मनोरंजन कर श्री. एकनाथ नावले
11 उपजिल्हाधिकारी, निवडणूक श्री. श्यामसुंदर सुरवसे
12 जिल्हा नियोजन अधिकारी श्री.जी बी सुपेकर
13 उपजिल्हाधिकारी तथा समक्ष प्राधिकारी (एन.एस.ई.एल.) मुंबई शहर श्री. एकनाथ नावले
14 उपजिल्हाधिकारी तथा एमपीआयडी श्रीमती. प्रिती  पाटील