वंदे मातरम 150 वर्षानिमित्त 24 मार्च 2026 रोजी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर व शिक्षण विभाग बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली. स्पर्धेत 11,697 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
वंदे मातरम 150 वर्षानिमित्त 24 मार्च 2026 रोजी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर व शिक्षण विभाग बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली. स्पर्धेत 11,697 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.