बंद

वंदे मातरम 150 वर्षानिमित्त 24 मार्च 2026 रोजी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर व शिक्षण विभाग बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली. स्पर्धेत 11,697 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.